ताज्या बातम्या
Your blog category
-
बॅडमिंटनची स्टार जोडी वेगळी! सायना-कश्यपनं घेतला विभक्त होण्याचा निर्णय
मुबंई : भारतीय बॅडमिंटनची आघाडीची खेळाडू सायना नेहवाल आणि तिचा पती पारूपल्ली कश्यप हे आता वेगळे होत असल्याची माहिती खुद्द…
Read More » -
शिवसेनेची ताकद पुन्हा दाखवणार! कुर्डूस मतदारसंघात राजा केणी यांनाच उमेदवारी; शिवसैनिकांचा ठाम निर्धार
रायगड : कुर्डूस जिल्हा परिषद मतदारसंघासाठी शिवसेनेच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांनी एकमुखाने जिल्हाप्रमुख राजा केणी यांनाच उमेदवारी देण्याचा निर्धार केला. बैठकीत…
Read More » -
“न्यायासाठी प्रतीक्षा संपली पाहिजे; भारतीय न्यायव्यवस्थेत तातडीने सुधारणा हवी – सरन्यायाधीश भूषण गवई”
हैदराबाद : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी भारतीय न्यायव्यवस्थेतील दीर्घकालीन समस्या आणि आव्हानांवर चिंता व्यक्त करत न्यायप्रक्रियेत तातडीने सुधारणा…
Read More » -
मुंबई-पुणे प्रवास आणखी जलद! मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी; ऑक्टोबर 2025 पर्यंत पूर्णत्वाची शक्यता
खोपोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (12 जुलै) मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील महत्त्वाच्या मिसिंग लिंक प्रकल्पाची…
Read More » -
कौशल्यातून समृद्धीचा मार्ग — जेएसएम कॉलेज आणि जन शिक्षण संस्थेचा उपक्रम
अलिबाग : युवकांनी केवळ शैक्षणिक ज्ञानातच नव्हे तर कौशल्य प्रशिक्षणातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केली पाहिजे, असे मार्गदर्शन जन शिक्षण संस्थान रायगडचे…
Read More » -
रायगडावर इतिहासाचा सुवर्णक्षण… ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या गगनभेदी घोषात शिवप्रेमींचा जल्लोष!
रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेले मराठी स्वराज्याचे १२ दुर्ग युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्याच्या ऐतिहासिक घडामोडीचा…
Read More » -
सप्टेंबरमध्ये नवा इतिहास! नवी मुंबई विमानतळ सज्ज — जगातली सर्वात फास्ट बॅग क्लेम सिस्टीम भारतात
रायगड –बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सप्टेंबर 2025 मध्ये प्रवाशांसाठी खुले होणार असून, याच महिन्यात पहिलं प्रवासी विमान टेक ऑफ…
Read More » -
“जिल्हा परिषदेचे अधिकारी उतरले शेतात; भात लागवडीचा घेतला अनुभव”
अलिबाग : भात लावणीच्या हंगामात शुक्रवारी (दि. ११) जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चिखलात उतरून प्रत्यक्ष भात रोपांची लागवड करत शेतीचा…
Read More » -
राज्यात गणवेश वितरणात विलंब : चौकशी होणार – डॉ. पंकज भोयर
मुबंई : राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश वितरणात झालेल्या विलंबाची चौकशी केली जाईल आणि जबाबदारांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती शालेय…
Read More » -
भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबवणार-मंत्री डॉ. उदय सामंत
मुंबई : राज्यात भटक्या श्वानांनी नागरिकांचा चावा घेण्याचे प्रमाण मोठे आहे. अशा श्वानांची नसबंदी करणे तसेच त्यांना रेबीज विरोधी लस…
Read More »