क्रीडा
-
“स्वप्नांच्या मैदानावर, रायगडचा संघ बनतोय!” रणसंग्राम — राज्यातील क्रिकेटचा भविष्यातील पाया इथूनच
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम अलिबाग : रायगडच्या मैदानांवर सध्या फक्त क्रिकेट सामने नाही, तर स्वप्नांचा रणसंग्राम सुरू आहे. महाराष्ट्राच्या…
Read More » -
ड्यूटीवर बस, मैदानावर बॅट–बॉल, रायगडच्या एसटी कर्मचाऱ्यांचे पोयनाडमध्ये क्रिकेट निवड शिबिर संपन्न
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम अलिबाग,ता, 4 : दररोज प्रवाशांना सुरक्षित गंतव्यस्थानी पोहोचवणारे एसटीचे चालक-वाहक आणि कर्मचारी यांची क्रीडा जिद्द…
Read More » -
“वंदे नारीशक्ती! भारतीय महिलांचा विश्वचषकावर सुवर्ण विजय” रणरागिनींनी दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी नमवले
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम नवी मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघानं इतिहास रचत पहिल्यांदाच आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला…
Read More » -
१७ वर्षांनंतर भारताचा जागतिक बॅडमिंटन इतिहास उजळवणारी तन्वी शर्मा — जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदकाची कमाई
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम मुंबई : भारताची १६ वर्षीय प्रतिभावान बॅडमिंटनपटू तन्वी शर्मा हिने जागतिक ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये अप्रतिम…
Read More » -
अफगाणिस्तानची माघार शक्य; तिरंगी टी-२० मालिकेवर अनिश्चिततेचे सावट – “अफगाणिस्तानला जमलं, मग भारताला का नाही?” असा प्रश्न
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम मुंबई : पाकिस्तानविरुद्ध वाढलेल्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान संघ येत्या तिरंगी टी-२० स्पर्धेतून माघार घेऊ…
Read More » -
प्रॅक्टिकलमध्ये ‘परफेक्ट २०’! रायगडची साची बेलोसे ठरली कोकणातील पहिली एमसीए स्टेट पॅनल महिला पंच
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम क्रीडा प्रतिनिधी रायगड : जिल्ह्याच्या क्रिकेट इतिहासात आज सुवर्णक्षण कोरला गेला आहे! खारघर येथील साची…
Read More » -
कष्ट आणि कौशल्याची कमाल रायगडचा आर्यन देशमुख राज्य संघात कुचबिहारी स्पर्धा खेळण्यात सज्ज
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम क्रीडा प्रतिनिधी रायगड : रायगड जिल्ह्याचा उदयोन्मुख क्रिकेटपटू आर्यन जितेंद्र देशमुख याची महाराष्ट्राच्या एकोणीस वर्षाखालील…
Read More » -
रायगडची पहिली महिला क्रिकेटपटू रोशनी पारधी महाराष्ट्राच्या वरिष्ठ संघात निवड
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम महाड : रायगड जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात एक अभिमानास्पद क्षण घडला आहे. महाड तालुक्यातील रोशनी रविंद्र…
Read More » -
आशिया चषक दरम्यान शाहिद आफ्रिदी आणि इरफान पठाण यांच्यात वाकयुद्धाची आहुती
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम मुंबई : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध अधिक तणावपूर्ण झाले आहेत. या तणावाचे प्रतिबिंब सध्या…
Read More » -
आशिया कप : भारताचा पाकिस्तानसोबत सुपर-४ मध्ये सामना; वेळापत्रक स्पष्ट
मुंबई : आशिया कपमध्ये भारतीय संघ आता सुपर-४ फेरीत प्रवेश करत आहे. पुढील फेरी भारतासाठी निर्णायक ठरणार आहे. कारण याच…
Read More »