महाराष्ट्र
-
एमएचटीसीईटी परीक्षांमध्ये चुका सहनशक्तीच्या बाहेर – तांत्रिक गडबड थांबवण्यासाठी सरकारचा कडक पवित्रा
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील एमएचटीसीईटी (MHT-CET) परीक्षा आता अधिक नियोजनबद्ध, पारदर्शक आणि अचूक व्हावी यासाठी राज्य सरकारने युद्धपातळीवर तयारी केली…
Read More » -
शिवरायांचे १२ दुर्ग जागतिक नकाशावर; युनेस्कोच्या यादीत महाराष्ट्राचा अभिमान
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देणारे १२ किल्ले अखेर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सामील झाले आहेत. हा…
Read More » -
कढी-भातानंतर संकट! आश्रमशाळेतील १३ विद्यार्थिनींना विषबाधा
बुलढाणा : तालुक्यातील येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रमशाळेतील १३ विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, रात्रीच्या…
Read More » -
दोषी मोकाट, अहवाल लपवलेले! खुशबू ठाकरे प्रकरणी जनतेचा उद्रेक – ठिय्या आंदोलनाची हाक
पेण : वरवणे (ता. पेण) येथील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनी खुशबू ठाकरे हिचा कुष्ठरोगावरील उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सहा महिन्यांपूर्वी घडली…
Read More » -
धोकादायक ठिकाणी अडकलेल्या पर्यटकाची ‘यशवंती हायकर्स’च्या मदतीने सुखरूप सुटका!
खोपोली : मुंबईच्या अंधेरी (पूर्व) येथून पर्यटनासाठी खोपोली येथे आलेल्या प्रियांशू गेडाम (वय २०) या तरुणाची के. पी. वाॅटरफाॅल येथे…
Read More » -
राज्यातील 89 हजार कोटींच्या प्रलंबित देयकांबाबत कंत्राटदारांचा आक्रोश; रायगडमधून 3 हजार कोटींची थकबाकी
रायगड : राज्यातील कंत्राटदार, बेरोजगार अभियंते, मजूर संस्था आणि विकासक यांची आर्थिक कोंडी चिघळली असून, शासनाकडून तब्बल ८९ हजार कोटींची…
Read More » -
२०२५-३० सरपंच आरक्षण अधिसूचना जारी – महिला व मागासवर्गाला मोठा वाटा
रायगड : जिल्ह्यातील ८१० ग्रामपंचायतींसाठी २०२५ ते २०३० या कालावधीसाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले असून, यासंदर्भातील अधिसूचना राजपत्राद्वारे…
Read More » -
१५० दिवसांत नियोजन, त्यानंतर मेगा भरती – मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती
राज्य सरकारने सर्व विभागांना येत्या १५० दिवसांत भरावयाच्या उद्दिष्टांची रूपरेषा दिली असून, या कालावधीत आकृतीबंध सुधारणा, नियुक्ती नियमांचा आढावा, १००…
Read More » -
नैसर्गिक फुलांची बाजारपेठ वाचवण्यासाठी सरकार पावले उचलणार- फलोत्पादन मंत्री भरत गोगावले
मुबंई : राज्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याचा विचार सुरू असून, यासंदर्भात पर्यावरण मंत्री व लोकप्रतिनिधींसोबत चर्चा…
Read More » -
जल जीवन मिशनसाठी ६१ हजार कोटींची तरतूद; कामांच्या गुणवत्तेसाठी थर्ड पार्टी ऑडिट सक्तीचे
मुबंई : राज्यात जल जीवन मिशन अंतर्गत आतापर्यंत एकूण ५१,५५८ योजना मंजूर करण्यात आल्या असून, त्यापैकी २५,५४९ योजनांची कामे पूर्ण…
Read More »