ताज्या बातम्या
Your blog category
-
खुशबूला न्याय नाही, तर १५ ऑगस्टनंतर मोठा उठाव! – तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित
पेण : वरवणे येथील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनी खुशबू ठाकरेच्या मृत्यू प्रकरणात चौकशी अहवाल व केमिकल अॅनालिसिस रिपोर्ट मिळवण्यासाठी तहसीलदार व…
Read More » -
प्रलंबित वादांची तडजोड करण्यासाठी न्यायालयीन मध्यस्थी मोहिमेस सुरुवात
रायगड : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व मध्यस्थी समुपदेशन प्रकल्प समिती यांच्या वतीने १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ या…
Read More » -
राष्ट्रवादीचा नवसंघटनाचा टप्पा सुरू; शशिकांत शिंदेंकडे सूत्रे
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.…
Read More » -
माती विकली, जीव गेले… आता परदेशात सरकार शहाणपण शिकवणार!
रायगड : राज्यातील शेतीचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत असून, औद्योगिक प्रकल्पांच्या नावाखाली शेतजमिनीचे रूपांतर वेगाने सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांना जबरदस्तीने…
Read More » -
इलेक्ट्रिक भविष्यासाठी टेस्लाची भारतात एंट्री; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
मुंबई : महाराष्ट्र देशातील सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त…
Read More » -
रायगडच्या पायऱ्यांचा मार्ग पावसाळा संपेपर्यंत बंद राहणार
रायगड : जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून, संभाव्य धोके लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने रायगड किल्ल्यावर जाणाऱ्या पारंपरिक पायरी मार्गावर…
Read More » -
‘रायगड बुडाला – पुराच्या जबड्यात संपूर्ण जिल्हा’
रायगड : जिल्ह्यात घाटमाथ्यावरून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री, आंबा आणि कुंडलिका नद्या दुथडी भरून वाहत असून धोक्याची पातळी ओलांडली…
Read More » -
क्रिकेट पंच म्हणून महिला घडविण्याचा ऐतिहासिक उपक्रम!
क्रीडा प्रतिनिधी: महिला क्रिकेट क्षेत्रात पंच म्हणून संधी मिळावी यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) यांच्यावतीने येत्या ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात…
Read More » -
तरुणांचे पाण्यासाठी पाऊलवाटेचे यज्ञ; सरला नदीची तिसरी परिक्रमा पूर्ण
रायगड : सारळ (ता. अलिबाग) येथील आत्मविश्वास ग्रुपच्या पुढाकाराने स्थानिक ‘सरला’ नदीची तिसरी यशस्वी परिक्रमा नुकतीच पार पडली. गेली दोन…
Read More » -
“केंद्र सरकारच्या योजनांवर हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही”
रायगड : केंद्र शासनाच्या योजनांची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिशा समितीचे…
Read More »